विचार बदला नशीब बदलेल | Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

2021-08-24 14

आपले नशीब कधी, केव्हा व कसे बदलेल याची कोणालाच कल्पना नसते. खरं तर स्वत:चे नशीब आपल्याला बदलायचे असेल तर मेहनत करण्याची जिद्द आपण जोपासली पाहिजे. आपल्या मनामध्ये जे विचार येतात त्यांमधून आपण चांगले विचार शोधायचे असतात. वाईट विचारांमधून आपल्याला चांगला बोध कसा घेता येईल याचे आपण आत्मपरीक्षण करायला हवे. आपण जीवनामध्ये विचारांची तडजोड केली तर आपले नशीब बदलू शकतो. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी विचार बदला नशीब बदलेल यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा